शुक्रवार, २० नोव्हेंबर, २०१५

।। Netizens ।।

सर्वांच्या भेटी झाल्या की खूप छान वाटते,पण कधीतरी दुधाची तहान ताकावर भागवावी लागते. अश्यावेळी जगात कोठेही असलो तरी social sites मुळे आपण एकमेकांच्या संपर्कात राहू शकतो, हेही नसे थोडे. त्या विषयी चार ओळी पेश  करते  नाव आहे Netizens.

पूर्वीचे firstclass आणि अगदी ६०% मिळवलेले matric आणि graduate,
without कॉम्पुटर, समजले जातात illetrerate,
पूर्वी अनेक कामांना लावावी लागे तासनतास line,
आता घर बसल्या ,कामे होतात online,
पूर्वी दोन्ही हाताने लिहिणारे एकमेव गांधीजी,
आता texting च्या जमान्यात सगळेच झाले गांधीजी,आणि अजून काय काय ३G ४G.
social sites चा सर्वांना केवढा वाटतो आधार,
पण नेट शिवाय सब कुछ बेकार,
याचा अतिरेक ही एक प्रकारचा जणू आजार,
मग मनसोपचर आणि परिसंवादांचा भडीमार,
मग मलाही सुचल्या गामातीशीर ओळी चार,
जन्माला आल्या नव्या म्हणी आणि नवनवे वाग्प्रचार,
म्हणे, प्रत्यक्षात विचारात नाही कुत्र त्याला facebook वर हज्जारो मित्र,
आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे पाहायचे वाकून, 





जगण्यासाठी आवश्यक अन्न-वस्त्र-निवारा, आणि त्यात wi -fi हवाच हवा,
पण मना-मनांना जोडणारा हरवलाय दुवा,
वाचून असल्या comments, मस्तच होते entertainment,
netizens साठी available किती तरी sites,
पण नात्यात नाही ओलावा नुसते पडीक day & night,
पण मला असे वाटते, negativity शोधण्याची ही तर height,
काबुल आहे, कोणत्याही गोष्टीचे addiction असतेच वाईट,
पण बिचाऱ्या net चा काय दोष ??? neticates पाळावेत आणि वापर असावा right, 

shock बसतो म्हणून, आपण सोडाला कां lawayacha light?
कामे सांभाळून, अधून मधून site कारावी open.

आता आजचेच बघा ना सगळया programme मध्ये आहे कसे perfection . 
सारे काही सोपे झाले कारण होते net conection . 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा