बदल स्वतः पासून
देशात बदल घडवण्याची गरज आहे आज ,
सिस्टीमचा कॉमन मॅनला होत आहे जाच ,
हक्कांबरोबर सर्वांना हवी कर्तव्याची आच ,
कडक कायद्याने येऊ शकते सुराज ,
सोबत अम्मलबजावणीस तत्पर हवा समाज ,
आपल्या पासून प्रत्येकाने उठवायला हवा आवाज ,
जगाला बहाल करावाच लागेल ,आपल्या देशाला शिरताज .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा