चारधाम
बद्री -केदार ते रामेश्वर कन्याकुमारी ,
द्वारका सोमनाथ ते काशी जगन्नाथपुरी ,
भारतीयाला वाटे ,चारधाम यात्रा जन्माचे कृतार्थ करी ,
केल्याने देशाटन ,तीर्थाटन मिळतोच लाभ नानापरी ,
नको कर्मकांड ,अर्थ प्रदर्शन ,हवी शिस्त ,स्वच्छता संस्कृती जपण्याची उर्मी उरी ,
देव भक्ति -भावाचा भुकेला ,वसे भक्ताच्या अंतरी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा