वाल्याचा वाल्मिकी
मरा -मरा -मरा चा जप ऐकून राम झाला प्रसन्न ,
वाल्याचा वाल्मिकी होण्यास उपयोगी पडले कर्मपुण्य ,
पापाचेही तसेच असते ,नसे काही वेगळे भिन्न ,
कुकर्माचे भागीदार शेवटी होतातच ना खिन्न ,
निष्काम भावनेने करावे सत्कर्म ,तो ओळखतो सकलांचे अंतर्मन .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा