गुरुवार, २० ऑक्टोबर, २०१६

. नको अतिरेक

.             नको अतिरेक 
ओला असो वा कोरडा ,दुष्काळ म्हणजे पाण्यासाठी वणवण फिरणे ,
नसे चांगला भावनांचा महापूर ,वा डोळ्यांचे पाणी आटणे ,
कधी पोटाची खळगी भरायला ,नसतात मूठभर फुटाणे ,
अति साठवे पर्यंत दातच नसतात खायला चणे ,
उत्तम असते चांगल्या साठी प्रयत्न करणे अन असेल त्यात समाधान मानणे . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा