गुरुवार, ८ डिसेंबर, २०१६

प्रश्न

                         प्रश्न 
सर्वांना दूरदेशी पाठवताना मन का जड होत नाही ?
त्यांच्याच सुखात आपले सुख ,म्हणून सोडायचे काही ,
पिल्लांचे पंख बळकट व्हावे म्हणून आधी झटायचे ,
उंच भरारी मारायला लागली की आपणच का पंख छाटायचे ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा