गुण -दोष
नकळत केलेली वाईट कृती चूक असू शकते ,
पण समजून उमजून केलेली वाईट गोष्ट कट कारस्थान असते ,
पहिल्या चुकीला माफी असू शकते ,
पण कट म्हणजे गुन्हा ,आणि त्याला शिक्षा व्हावीच लागते ,
तसे सर्वगुणसम्पन्न कोणीच नसते ,
पण एखाद्यावर प्रेम करताना वाटते ,
गुणांचे पारडे जड असावे ,
दुर्गुण दुर्लक्ष करण्याजोगे असावेत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा