जयनाम महाभारत
जयनाम महाभारत
"जय"नाम महाभारत म्हणजे प्रत्यक्ष वेदव्यासांची वाणी ,
सोन्याला लाभावा सुगंध तसेच या महाकाव्याला ,श्रीगणेशाची लाभली लेखणी ,
नवरस ,षट्विकार ,त्रिगुणी नात्यांची ,अन विविध विषयांची ,एक काल अबाधित शिकवणी ,
जितुके करावे मंथन ,तितुके हाती लागे लोणी ,
अर्जुनाला दिलेला गीतोपदेश तर हे चक्रपाणी ,
मानव जातीला जगायला शिकविणारा ग्रन्थ शिरोमणी .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा