शनिवार, ६ ऑगस्ट, २०१६

रामायण



                            रामायण 
रामाचे सुराज ,सीतेचे स्वत्व ,भरत -लक्ष्मण -शत्रुघ्नाचे बंधु प्रेम ,मारुतिची स्वामिनिष्ठा 
ऊर्मिलेचा त्याग ,दशरथाची वचनबद्धता प्रजेची राजावरील आस्था ,
मंथरेचे कान भरणे ,कैकयी ची कूटनीति अन राजमतेची प्रतिष्ठा ,
मैत्रीचा मान ,दुष्टांचा नाश ,विजय मूल्यांचा अन सुष्टाचा ,
रामायण म्हणजे नाती जपण्याची पराकाष्ठा .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा