रामायण
रामायण
रामाचे सुराज ,सीतेचे स्वत्व ,भरत -लक्ष्मण -शत्रुघ्नाचे बंधु प्रेम ,मारुतिची स्वामिनिष्ठा
ऊर्मिलेचा त्याग ,दशरथाची वचनबद्धता प्रजेची राजावरील आस्था ,
मंथरेचे कान भरणे ,कैकयी ची कूटनीति अन राजमतेची प्रतिष्ठा ,
मैत्रीचा मान ,दुष्टांचा नाश ,विजय मूल्यांचा अन सुष्टाचा ,
रामायण म्हणजे नाती जपण्याची पराकाष्ठा .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा