. चिंतामणी भीशी (१९९०-२००७) निरोप
भीशी अठरा वर्षाची झाली ,वयात आल्याची चाहुल लागली ,
नाईलाजाने निरोप देताना ,समस्त सखींची मने ओलावली ,
खारी -मारी ,कॉफी पीत भरपूर गप्पा अन कौशल्यांची देवाण -घेवाण अशी नियमावली ठरली ,
हळू हळू एक गोड ,एक तिखट पदार्थ करण्याची नकळत रीत पडली ,
नाटक -सिनेमा ,गप्पा -गोष्टी ,खाणे -पिणे ,काढल्या अनेक सहली ,
ना कधी हेवे दावे ,रुसवे -फुगवे ,दर महा दुसऱ्या बुधवारची डोळे लाऊन वाट पाहिली ,
सुख दुःखात साथ दिली ,देत राहू ,खासियत म्हणजे कधीच वादळे नाही घोंघावली .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा