. कांदा कहाणी
ऐंशीने झाले कांदे ,खायचे झाले वांधे ,
राजकारणी एकमेकास निंदे ,त्यात ही उलट -सुलट धंदे ,
पूर्वी कांदा -भाकर समजले जाई गरीबांचे खाणे ,
आता म्हणे पार्टी श्रीमंत आहे ,पार्टीत कांदाभजी खाऊन तृप्त झाले पाहुणे ,
आधी कांदा चिरताना डोळ्यात यायचे पाणी ,
आता येते पाणी, ऐकून कांद्याच्या किंमतीची कहाणी .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा