कालचक्र
वर उन्ह ,खाली खडक ,छाटणे कापणे सोसत झाडाने जगायचे असते ,
बहरलेल्या वृक्षा खाली अनेकांना विसावायचे भाग्य लाभते ,
कुणीच पानझडीने वैतागून जायचे नसते ,
पिकले पान पडायचेच ,मगच नव्या पालवीला डुलायला मिळते ,
ऋतु असो वा जीवन ,चक्रा संगे गतीशील राहायचे असते .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा