भुकेच्या आधी स्वयंपाकाची ,अंधाराच्या आधी दिवा-बत्ती ची तयारी करतात ,
उतार वयासाठी आर्थिक नियोजन ही हल्ली बरेच लोक करतात ,
पण जवाबदारीतून मोकळे झालो या आनंदात ,काहीलोक मोकळ्या वेळेचे नियोजनच विसरतात ,
मग रिकामपणी नकोनकोते विचार सतावतात ,अन तनामनाला दुखणी घेरतात ,
अश्यावेळी छंद जोपासावे ,निर्लेप मनाने उपयोगी पडावे ,म्हणजे उतरती चे दिवस चांगले जातात .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा