जन्म -मरणा मधील अनिश्चित काळाचे नावच असे जीवन,
बालपण -तरुणपण -म्हातारपण ,असे होत जाते प्रमोशन,
प्रवास म्हंटले कि आलीच धावपळ ,अन अनेक टेन्शन्स,
काळजी कमी करता येते,वेळेवर करुन प्रवासाचे नियोजन ,
बालपणी सगळे आपली घेतात काळजी ,देऊन फुल अटेन्शन ,
पुढच्या -मागच्या पिढीला सांभाळायची ,कसरत म्हणजे तरुणपण ,
निरोगी चिंता रहित उतरणी लाभली ,तर सुखावह सरते म्हातारपण ,
मग मागे वळून बघताना समजते ,अरेच्या हेचते आहे नंदनवन
बालपण -तरुणपण -म्हातारपण ,असे होत जाते प्रमोशन,
प्रवास म्हंटले कि आलीच धावपळ ,अन अनेक टेन्शन्स,
काळजी कमी करता येते,वेळेवर करुन प्रवासाचे नियोजन ,
बालपणी सगळे आपली घेतात काळजी ,देऊन फुल अटेन्शन ,
पुढच्या -मागच्या पिढीला सांभाळायची ,कसरत म्हणजे तरुणपण ,
निरोगी चिंता रहित उतरणी लाभली ,तर सुखावह सरते म्हातारपण ,
मग मागे वळून बघताना समजते ,अरेच्या हेचते आहे नंदनवन
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा