मा . शा . आरोग्य
योग्य अन प्रमाणात आहार ,व्यायाम ,विश्रांती ,
निरोगी राहायला सोबत असावी मनःशांती पुरती ,
म्हणे स्पर्धा नसेल तर प्रगतीच खुंटती ,
करून स्पर्धा स्वतःशी करता येते उन्नती ,
ईर्ष्या ,द्वेष ,जीवघेणी स्पर्धा ,बघून दुसऱ्याची प्रगती ,
मनाच्या बिंबाला ग्रहण लागती ,
मनाचे रोग हळू -हळू तनालाही ग्रासती .....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा